June 24, 2025

31 thoughts on “८० हजार कोटींचा ‘कोरोना व्हॅक्सीन घोटाळा उघड’. लोकांचे जीव धोक्यात घालून त्यांच्या हत्येला व गरीबीला जबाबदार. आरोपी मंत्री व अधिकाऱ्यांना त्वरीत अटक करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल.

  1. सरजी आपका बहोत बहोत शूक्रीया आपने हमे बहोत आच्छी जानकारी दि है जीतने भी गुनहगार आधीकारी और मंत्री है उन्होने लोगोका जीना हराम करदिया है उन्हे कडीसी कडी सजा मीलनी चाहीये और उनके उपर ईं डी से जांच लगवा कर उनकी प्रॉपर्टी जप्त करनी चाहीये तभी सारे वर्डके लोगोंको सूकून मीलेगा सभी लोगोंकी और छोटे बच्चोकी आपको दूआ लगेगी धन्यवाद !! सत्यकी जय हो !!

  2. कोरोनाचे नाटक लावून अखेर केलेच काय घोटाळा जनतेला माहित होत हे सर्व कोरोनाचे नाटक लावलेत म्हणून घोटाळा बाज लोकांना आता शासन झाला पाहिजे पण कोण करणार शासन हा महत्वाचा प्रश्न आहे

  3. चांगल्यात दोष शोधनारांची देखील गरज आहे . त्यामुळे चांगले आणखी चांगले करता येते.परंतु चांगल्यात वाईट नसले तरी वाईट म्हणणारे हे विघ्गसंतोषीच असतात…जसे की तीन कृषी कायदे शेतकरयांना अतिरिक्त स्वातंत्र्य आणि एकंदरीत शेतीक्षेत्रात सकारात्मक अमुलाग्र बदल घडवून आणणारे , शेतकरयांच्या फायद्याचे हिताचे होते तरी विघ्गसंतोषी मंडळीनी ते रद्द करायला भाग पाडले आणि ते भंपक हात चोळत घरी गेले.

  4. कोरोनाचा बागुलबुवा उभा करून कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या सर्वच मंत्री, शासकीय अधिकारी, औषध कंपनी, डॉक्टर्स आणि या सर्वांना हवा देणारा मीडिया या सर्वांची कसून चौकशी झाली पाहिजे आणि दोषी आढळल्यास सर्वांची मालमत्ता जप्त करून ज्यांनी या कोरोना पायी आपली माणसं गमावली, आपले व्यवसाय गमावले, आपल्या नोकऱ्या गमावल्या अशांना वाटली पाहिजे.

  5. अरे देवा टीव्ही रिपोर्ट्स आणि त्यांचे चॅनल ह्या कोरोनाच्या बातम्या का देत आहे
    इकडे एव्हढे पेशंट वाढले तिकडे एव्हढे मेले 🥺🥺🥺🥺😡😡😡😡😡

    त्यांना किती करोड दिलेत देनाऱ्यांनी
    नाही एक प्रश्न म्हणून विचारतोय

  6. बहुत सारे लोग सरकार के ईस शडयंत्र के खिलाफ याचिका दाखल करना चाहते है . पर नॉलेज एवं अर्थीक परीस्ती के कारन आवाज ऊठाने मे अ सक्शन है . तो ईस हेतु ऐसी व्यवस्ता होनी चाहीए की कोई भी व्यक्ती याचिका आसानी से कर सके

  7. चौकशी करून दोषीं आढळणारांना फाशी ची शिक्षा दिली पाहिजे.

  8. एकदम बरोबर आहे पण खूप उशीर केला हे सर्व बाहेर काढण्यासाठी,तसेच कोरोना तिसरी लाट असताना काही राज्यातील विधानसभा निवडणूक कशी घेतात मग?या वरूनच स्पस्ट होते की कोरोना सर्व सामान्य लोकांना आहे राजकीय नेत्यांना नाही.
    म्हणे देश बदल रहा हे।

  9. अगदी बरोबर आहे, कोरोना षड्यंत्र आहे, परंतु भारतीय राजकीय नेते भ्रष्टाचारी आहे, याना मानूसकी राहिली नाही फक्त ते आपला फायदा होईल तेवढा करून घेत आहे आणि देश खड्ड्यात गेला तरी त्या लोकांना काही घेन नाही,

  10. माणूस पैसे कमावण्याच्या नादात एवढ्या खालच्या पातळीला जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, सोडू नका साल्यांना सर्वांना फासावर लटकवा

  11. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले केवळ कोरोना या नावामुळे कोरोना या रोगामुळे नव्हे, राज्य करत्यांचे नवलच वाटते त्यातही मिडीयाचे विषेश आभार मानावे लागतील नेते पुढारी सेलिब्रिटी उद्योगपती यांना फॅशन म्हणून कोरोनाची लागण होते, त्यांचा उपचारही उच्च व नामवंत हाॅस्पीटलमध्ये मोफत अथवा कमी दरात होतो मात्र गरीबांचे काय सर्व सामान्य जनतेचे काय बंद करा हा खेळ जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे होते मात्र तसे होताना दिसत नाही , छत्रपती ,शिवाजी महाराज,प्रभू रामचंद्र,श्री, कृष्ण, देव,देश, सर्व,धर्म,समभाव, हिच विविधता रुजली पाहिजे ,वाढली पाहिजे, प्रसारीत झाली पाहिजे, ईश्वर आपणास सद् बुद्धी देवो

  12. देश विकायला निघाले हरामखोर आम्ही अगोदरच सांगत होतो हे जागतिक षडयंत्र आहे कोणी ऐकायला तयार नव्हते

  13. खुप उशिरा समजलं जनतेला हे माहिती होत पण नक्की कोणाकडे यासाठी दाद मागावी हेसमजत नव्हतं करणं सगळा च भ्रस्टचार दिसून येत होता पण मार्ग सापडत नव्हता.. आता तरी हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी जनतेनेही आता आवाज उठवला पाहिजे.. वेगवेगळ्या सोशल मीडिया वरून

  14. जनतेची दिशाभूल करून सरकार चालवण्याचा प्रयत्न करून माफी यांच्यामार्फत सरकार चालवण्याची नवीन पद्धती सुरू झाले यापासून समाजाने सावध होणे आणि वेळीच आपली रक्षण करण्याची जबाबदारी स्वतः घेणे ह आता गरजेचे आहे. आता विरोध करायलाच हवा.

  15. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे मग ते सरकार असो नाहीतर मंत्री पूर्ण पोखरून ठेवलंय महाराष्ट्राला ,ही किड वेळीच ठेचली पाहिजे

  16. निवडनुकी पूर्व सर्व पोलखोल झाली पाहिजे तरच डोक्यावर परिणाम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *