June 26, 2025

13 thoughts on “जनतेला दोन वर्षांपासून मुर्ख बनविणारे खंडणीबहाद्दर महाराष्ट्र सरकार कोर्टाच्या कारवाईला घाबरले.

  1. AIM इंडियन बार असोसिएशन, योहानजी तेंग्रा, वकिलांचे वकील सन्माननीय निलेशजी ओझा, सन्माननीय वकील दीपाली ताई ओझा, अंबरजी कोईली, मिठीबोरवालाजी आपले समस्त जनतेने आभार मानावेत तेवढे थोडे आहेत, जनतेला कायदा काय करू शकतो याची प्रचीती दिलीत, यापुढेही आपले मार्गदर्शन असेच मिळत राहो.
    आपणा सर्वांना पुनःश्च नमन !!!
    👍👍👍👍👍👍👍👍👍

  2. मी भरलेला दंड परत कसा मिळणार.आता तर माझ्या कडे पावती पण नाही

  3. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नागरिकांन मधिल भितीचे वातावरण कमी होऊन आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.योग्य तो निर्णय दिल्या बद्दल उच्च न्यायालयाचे नागरिकांकडून आभार व्यक्त होत आहे.

  4. चोर गवर्नमेंट ने अपने खिस्से भर लिए l
    अब जनता उनको BMC Election मे वोट न देखे भारी बहुमत से उनको हराके बदला ले शकती हैं ✍️

  5. मास्क वर कार्यवाही फक्त महाराष्ट्र मध्ये होत नहोती इतर स्टेट मध्ये सुद्धा होत होती आणि मास्क घाला वगैरे नियम मोदीजी ने जनतेवर लादले यात महानगरपालिका कुठून आली.

  6. यानि कोर्ट मूर्ख था जिसको यह पता नहीं था, यानि हर बात के लिए मोदी. यानि आप उद्धव के समर्थक हैं

  7. तुमची सेवा बदल खूब खूब अनुमोदना,
    तुमची टीम बद्दल आम्ही गर्विष्ठ आहे

  8. दंड हा चुकीचा आहे. दंडे द्यायला हवे होते, ह्यात कोणीच आडवे आले नसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *