June 1, 2025

19 thoughts on “अखेर राज्यपालाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतरांविरुद्ध गंभीर फौजदारी गुन्हयात केस दाखल करण्यास परवानगी.

  1. अरे राऊत साहेब तर त्यांना " तुमचे वैद्यकीय क्षेत्रातले ज्ञान तर डॉक्टरच्या पुढचे आहे. WHO तुमचाच सल्ला घेते की तुम्हीच त्यांना मार्गदर्शन करता असे वाटते. " असे काहीतरी म्हणाले होते. त्यांची मुलाखत घेतली तेव्हा. आठवतंय ना !!!!

  2. अरे चुतीयानो मग भाजप का 100 कोटी लस दिल्याचा क्रेडिट घेते यांनी दिलेल्या लस त्या 100 कोटी मध्ये येत नाहीत का

  3. कोरोना लसीकरण शुरु से लोगों को डराकर, गुमराह करके, झुठा प्रचार-प्रसार कर, टेलिव्हजन, प्रिन्ट मिडियावाले,केन्द्र सरकार तथा भारत के सभी राज्य सरकारोने केवल और केवल फार्मा कंपनीयो के फायदे व कमीशन खोरी के लिये ही यह बिमारी फैलाई है ऐसा प्रतित होने लगा है.
    ईसके लिये केन्द्र तथा राज्य की सरकारे ही जिम्मेवार हैं.

  4. सरकार कोरोना ने मृत्यू पावलेल्या च्या कुटूबियांना पन्नास हजाराची मदत देते मनते एक महिन्याचे आत आम्ही मी जवळपास दोन महीने ऑनलाईन फार्म भरला असून आमच्या कुटूबाला सरकार कडून काहीच मदत मिळाली नाही सरकारी अधिकारी काही विचारले असता काहीच सांगण्यात असमर्थता दर्शवितात

  5. करोना आहे की नाही याची शंका येते त्याची बरीच कारणे आहेत पण ती आत्ता सांगायची नाहीत आणि करोना चा नावाने लस टोचून भारताची लोकसंख्या कमी करायची आहे का अशी शंका मनात येत, कारोना आल्या पासून भारतात ले आणि Maharastra तले सर्व आजार संपले आहेत फक्त एकच आजार आहे तो फक्त करोना आणि करोणा मध्ये जे goverment hospital मधे मेले त्यांना सरकार ने काही पैस अनूदन महणुन दिले तेही मयत लोकाना अजून मिळाले नाही खरतर करोना मध्ये खूप घोटाले झाले आहेत त्याची चोकशी नक्की होयाला पाहिजे… मी एक भारताचा नागरिक……

  6. Vaccines card वर मोदींचा तर फोटो आहे , 2 डोस दिल्याचा मग BJP पण दोशी नाही का ?

  7. Corona madhe main kasarat sampurn asha chi zali aani aata hi hot ahe. Corona vaccination day che par asha 200rs denar ase kabul kele hote. Te ajun paryant dile nahi 2varsh hot ahet corona suru ahe tar. Asha che payment dyayala sarkar kde piase nahit. November 21 pasun payment dilela nahi. Karmchari lokanchi sarkar pidvnuk karat ahe.mg navin yojana suru karayala tyachi publicity karayala, ti yojana anmalat aanayala sarkar kde piasa kuthun yeto? Mazya ya prashnacha gambhiryane vichar karava. Faqt 5 varsh aamdar, khasdar mantri lokancha karyakad asto yana 80000rs payment aani 20-60 year karyakadamadhe 1karmchari aaplya raktach pani karun, aaplya sharirachi hade zizavun lokanchi seva karto tyana kmi pagarat rabavun gheta hi lokshahi nasun hukumshahi ahe.

  8. भ्रष्टाचार करणाऱ्याला तुरुंगात घालावा लागेल तेव्हाच हे सर्व बंद होईल

  9. संपूर्ण जगाला आणि देशाला लसी संबधिचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत का ? फारच मुर्खासारखे पोस्ट आहे.

  10. मी कुठल्या पक्षाचा नाही सामान्य नागरिक आहे,मी अस म्हणतो,पहिले अस सांगा की कोरोना हा आजार आहे का?आणि नसेल,तर एवढे हजारोंच्या संख्येने मृत्यू कसे झाले.त्यानंतर कोरोना ही जागतिक महामारी म्हणून संपूर्ण जगाने जाहीर केली.जगातील सर्वच देश अक्षरशः सळो की पळो झाले,आपल्या केंद्र व राज्य सरकारने देखील कोरोनाची गंभीर दखल घेऊन मागील वर्षी कठोर निर्बंध तसेच lokdaun सारखे निर्णय घेतले.मात्र या कठोर कारवाई मुळे आर्थिक परिस्थिती ढासळली हे मान्य,परंतु या कठोर निर्णयामुळे देशातील लाखो लोकांचे प्राण वाचले हे नाकारून चालणार नाही.लोकं कुणी उपाशीपोटी मरत नाहींत. सर सलामत तो पगडी पचास,या म्हणी प्रमाणे.जनतेला फक्त जगन महत्वाचं झालं होतं.राहिला विषय व्हक्सीन चा काळाबाजार ,तर एवढ्या मोठ्या 140 कोटी च्या देशामध्ये तर 19,,20 होणारच कोणी काहीच धुतल्या तांडळासारखे नाही.आणि राहिला विषय व्यक्सींन घोटाळ्याचा तर 100 कोटी जनतेचं लसीकरण झाले ची जाहिरात व लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर तर आपल्या मोदींसाहेबांचाच फोटो आहे.मग आपण कोण्या एका सरकारलाच दोषी कसं समजता?

  11. Sampurna jagat lasikaran chalu hote tasech Lockdown pan chalu hot fakth Bhartat navte ani Caronane lakho lok mele te fakth Bhartat nahi tar sampurna jagat he KHOTE ahe ka ? Yat rajkarnacha vas yeto.

  12. ज्यांना वाटत की संपूर्ण जगातकरोना माहामारी आहे.त्यांनी करोना चे बाविस हेरीयंट येणार आहेत,त्यांनी बाविस वेळा टोचावे.आणि आपल्या मुला बाळांना सूद्धा टोचावे.गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहीजे

  13. कोरूना महामारी आली पण एवढी काय उग्रभरतात न्हवती ती दाखवली गेली की खूप भयानक आहे म्हणून त्यामुळे लोक भयभीत झाले त्यांचे मनो बल खचले काय करावे काय नाही कळायचे बंध झाले रोज नवीन बातम्या रोज मेले ले अकडे त्यामुळे लोक खूप घबरून गेली होती त्याचा फायदा घेऊन नको ती लस व खूप गोळ्या साधी सर्दी झालेल्या लोकांना दिल्या गेल्या आणि काही लोक घाबरून मेले यात शंका च नाही पण आत्ता होत असलेली जबरदस्ती खूप वाईट आहे मास्क व लस ही जबरदस्ती आहे. हे नक्की जे लोक चांगले आहेत ते मास्क लाऊन आजारी होत आहेत ज्यांनी लस घेतली आहे ती अंग दुखिने बेजार झाली आहेत. याला कोण जबाबदार आहे रोज चार वाजले की अंग दुखायला सर्वात होते पाठ व पायातून गोळे येतात याला कोण जबाबदार यावर काय वीलाज डॉक्टर लोक सरळ सांगत नाहीत पण लस घेतले पासून लोकांना हा त्रास चालू झाला आहे त्याचे काय परिणाम झाले कोण सांगणार यावर उपाय शासनाने करावा खेडेगावात लोक खूप अडाणी असून सुज्ञ लोक सुधा काहीही करू शकत नाहीत.यावर चर्चा करावी.शासनाने.
    तसेच शासनाने किसंस्ममन निधीचे pending अनुदान 2019 पासून अप्रो ल दिलेले नाही लोकांना त्यापासून केंद्राचे अनुदान मिळालेले नाही तरी सर्व मागील थकबाकी सह पेंडींग अनुदान द्यावे. महाराष्ट्र शासन ते देण्यास टाळा टाल करीत आहे तरी ते मिळावे सर्व मागील अनुदान लोकांच्या खात्यात जमा करावे. त्यासाठी सबंधित अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी लोकांतून चर्चा सुरू झाली आहे.

  14. भारतात सर्व राज्यात बरोबर आहे काय की फक्त महाराष्ट्रात केन्द्रामध्ये नाही काय की आम्ही विचारही करु नाही लस कशि आली परवानगी कोणी दिली शोध घ्या "आपल ठेवावे झाकुन दुसऱ्याचे पहावे वाकुन" असे काय आम्ही कोणाच्या सांगन्या वरुन लस घेतली आम्ही काही संशोधक नाही पण भघवंताने बुद्धी दिली आहे.

  15. या सर्व गोष्टीत भरडली ती फक्त सर्व सामान्य लोक. हाल झाले ते फत्त गरीबांचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *